- Advertisement -
कोरोनाच्या आकडेवारीत घट होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबईतील जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांकरता १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली आहे. तर लोकल सुरु होऊन आता १५ दिवस झाले आहेत. मात्र, आता चिंतेचीबाब समोर आली आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यामध्ये मुंबईची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. याचे कारण लोकल आहे का? मुंबईकरांना काय वाटत? जाणून घेऊया मुंबईकरांच्या प्रतिक्रिया.
- Advertisement -