- Advertisement -
यंदा देशात दिल्लीप्रमाणे इतर राज्यातही प्रदूषण पातळी वाढलेली दिसली. दिल्लीत राहणाऱ्या दोन कोटी लोकांसाठी या प्रदूषणाची मोठी समस्या आहे. दरवर्षी संपूर्ण जगातील सर्वाधित विषारी वायू उत्सर्जित करणारे शहर दिल्ली का असते? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
- Advertisement -