घरव्हिडिओमातोश्रीवर का जावस नाही वाटत

मातोश्रीवर का जावस नाही वाटत

Related Story

- Advertisement -

कृष्णकुंजचे दरवाजे हे सर्वसामान्य माणसासाठी खुले करून राज ठाकरे बसले आहेत. त्याठिकाणी न्याय मिळणार हे माहितच आहे. त्यामुळेच कृष्णकुंजवर लोक आशेने येतात. पण मातोश्रीवर मात्र जावस वाटत नाही, कारण त्याठिकाणी प्रवेशच मिळत नाही. म्हणूनच मातोश्री हे दुसर मंत्रालय झाले असल्याचे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी मांडले आहे.

- Advertisement -