- Advertisement -
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दोन दिवसांसाठी तुरुंगात टाकू, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. औरंगाबाद येथे मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
- Advertisement -