- Advertisement -
चिपी विमानतळाचे काम केंद्र शासनाने थांबवले असे अनेकांनी सांगितले. मात्र चिपी विमानतळाचे काम केंद्र शासनामुळे नाही तर IRBच्या हलगर्जीपणामुळे थांबले, असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. DGCAची परवानगी मिळत नाही तोपर्यत विमान लँड किंवा टेक ऑफ होऊ शकत नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
- Advertisement -