घरव्हिडिओमोदी म्हणजे देशाला लागलेली पांढरी बुरशी

मोदी म्हणजे देशाला लागलेली पांढरी बुरशी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी व नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने नंदुरबार येथे व्यर्थ न हो बलिदान या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टिका केली.केंद्र सरकार मुळे देश डुबत जात आहे .केंद्रातील सरकार हे हिंदू विरोधी सरकार आहे. अस वक्तव्यं यशोमती ठाकूर यांनी केलं.

- Advertisement -