- Advertisement -
२४ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकाल लागला. आज २४ नोव्हेंबर तारीख उजाडली. मतदारांच्या बोटावरची मतदानाची शाई देखील निघून गेली. तरिही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. याबाबत तरुण मतदारांना काय वाटतं? याबाबत माय महानगरने काही तरुणांशी संवाद साधला. यावेळी तरुणांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
- Advertisement -