यंदाचे वर्ष हे कर्णधार रोहित शर्मासाठी काही खास गेलेले नाही
रोहित शर्माने या वर्षात 24 कसोटी सामन्यात नेतृत्व केले
यापैकी फक्त 12 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला
तर 24 पैकी 9 कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला
तसेच, फलंदाज म्हणून त्याने 42 डावांमध्ये फक्त 1254 धावा केल्या
कर्णधार म्हणून 4 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली
गेल्या 15 कसोटी डावांत त्याने एकच अर्धशतक झळकावले