विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. एकीकडे विधानसभा अध्यक्षांना अपशब्द...
भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे नाव घेऊन त्यांच्याशी संबंधित संस्थेवर युवकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप...
नागपूर : सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला संबंधित मंत्र्यांनी उपस्थित न राहण्याचे कोणतेही कारण नाही. मंत्र्यांची अनुपस्थिती आपल्याला योग्य वाटत नाही, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल...
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या विरोधी पक्षाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्यपालांच्या विरोधात अनोखे...
मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात राज्यातील जनतेला आणि मला काही देणं-घेणं नाही, एकनाथ शिंदेंनी छोट्या गोष्टीत रमू नका, म्हणत आज विरोधी...
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने काही महत्त्वाचे मुद्दे घ्यायचे ठरवले होते. महापुरुषांबद्दल होत असणारी बेताल वक्तव्यं, अपमानास्पद वाक्य या सर्व गोष्टी आम्ही अंतिम...
मुंबईः राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपुष्टात आलं असून, विधानसभेचं कामकाज संपवण्यात आलंय. विशेष म्हणजे विधान परिषदेचं कामकाजही सुरू असले तरी त्याचीसुद्धा लवकरच सांगता होणार...
ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, अंधश्रद्धेच्या विरोधात सातत्याने लढले, अनिष्ठ चालीरितींना विरोध केला, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबू, फिरवण्याची, लिंबूटिंबूची भाषा करायला लागले?...
मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने कसा आपल्या शेतावर जातो म्हणून मला हिणवण्यात आलं. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख मिळवा असं बक्षीस लावलं, असा...
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी अंतिम आठवडा प्रस्ताववर चर्चा करण्यात आली. विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत महाराष्ट्रातील कायदा...
नागपूर : नार-पार-गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय...
मंत्रालयात 'क' संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या...