केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशभर विशेषत: दिल्लीत शेतकर्यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून देशद्रोहाचं वारं वाहू लागलं आहेत. आजवर असे गंभीर गुन्हे देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेला बाधा पोचवणार्यांविरोधी लावले जायचे. आता ते आंदोलन करणार्या शेतकर्यांविरोधी, त्यांना समर्थन देणार्या म्हणजेच सरकारच्या भूमिकेला विरोध करणार्यांविरोधात लावले जात आहेत. मग त्यात कन्हैया कुमार असेल, जिग्नेश मेवाणी, शेहला राशीद, हार्दिक … Continue reading देशद्रोहाचा सरकारी खेळ!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed