अनिरुद्ध आणि संजना शीही आपण यावेळी बातचीत केली.. यामध्ये offscreen bonding सुद्धा आपण जाणून घेतल … onscreen कितीही नोकझोक असली पण offscreen मात्र यांची खूप छान मैत्री आहे.. यामध्ये संजनाच्या character चे पैलू आपण जाणून घेतले…रूपाली संजनाकडे कशी बघते अस विचारल असता तर काही अंशी संजना तिच्या बाजूने बरोबर आहे अस रूपाली बोलताना म्हणाली …रूपाली मनाने विचार करते तर संजना डोक्याने विचार करते अस फरक रूपालीने सांगितला… अनिरुद्धला अरूंधती सोबत परत एकत्र येणार आहे का अस विचारल्यावर कदाचित नाही अस उत्तर मिलिंद गवळी यांनी दिल.