पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरिकांना मोठा धक्का देत दोन हजारांच्या नोटा सप्टेंबर अखेरपासून चलनातून बंद करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मोठे...
राम गणेश गडकरी हे श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कवी होते. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी गुजरातमधील नवसारी येथे झाला. त्यांचे शिक्षण दामनगर (सौराष्ट्र),...
अनेकदा आपण ऐकतो की बरेच लोकं म्हणतात बाहेरच्या जगात, नोकरीच्या ठिकाणी, समाजात, व्यवसायात, मित्र मंडळींमध्ये माझा खूप नावलौकिक आहे, दबदबा आहे, मला खूप लोक...
रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त होते. त्यांचा जन्म २५ मे १८८६ रोजी बंगालमधील सुबलदाह येथे झाला. विद्यार्थीदशेतच ते चंद्रनगरच्या तरुण...
तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ||
तेव्हा हृदयास रमविणारा आणि योगिजन ज्याची निष्कामबुद्धीने इच्छा करतात, असा जो...
रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल विकत घेऊन त्याचे शुद्धीकरण करत युरोपातील देशांमध्ये त्याची विक्री करून भारताने गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम नफा कमविण्यात...
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखों ||
देवा, ज्ञान्यांचीसुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते भलत्याच...
निवडणुकीत मतदारांना पाकीट वाटावेच लागते, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्रातील नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतेच केले. त्यांच्या या वक्तव्याला कुणी खळबळजनक असे बोलणार...
द्राक्ष आणि रुद्राक्ष... कांदा ते बांधा... मिसळ नगरी ते वाईन कॅपिटल आणि तंत्रभूमी ते यंत्रभूमी...असा प्रवास करणार्या नाशिकने गेल्या ५० वर्षांत अनेक स्थित्यंतरे पाहिलीत....