संपादकीय
Eco friendly bappa Competition

संपादकीय

श्रेष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर

लुई पाश्चर यांचा आज स्मृतिदिन. लुई पाश्चर हे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १८२२ रोजी फ्रान्समधील डल या गावी झाला....

वाणी ज्ञानेश्वरांची

पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु । परि दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु ॥ शरीराने शरीर नाहीसे करणे, हा योगशास्त्राचे नाथ जे शंकर,...

हेची दान देगा देवा…

मुंबईसह महाराष्ट्रात गेले १० दिवस भारावलेले होते. गल्ली-गल्लीतील सार्वजनिक मंडपात आणि घरोघरी लाडक्या गणरायांची प्रतिष्ठापना झाली होती. वस्तुत:, नव्या वर्षाचे कॅलेंडर हाती पडताच श्रावण...

महाराष्ट्राचा राज्यमासा पापलेटचे अच्छे दिन

माशांचा राजा म्हणून ओळख असणार्‍या पापलेटचे अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास ते कदाचित चुकीचे ठरणार नाही. कारण, ‘सिल्व्हर पॉम्फ्रेट’ला महाराष्ट्राचा राज्यमासाचा दर्जा देण्याची...

निबंधकार, लेखक शिवराम परांजपे

शिवराम महादेव परांजपे यांचा आज स्मृतिदिन. शिवराम परांजपे हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. त्यांचा जन्म २७ जून १८६४ रोजी महाड येथे झाला. त्यांचे...

वाणी ज्ञानेश्वरांची

हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनसळी । ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ॥ प्रत्यक्ष वार्‍याची पुतळी जी सोनसळी होती, ते (वस्त्र)...

कमावले की गमावले?

उम्रभर साथ निभानो वालो साथियों, कभी संकट में हमारा साथ न छोडना॥ अनेकदा सिनेमा, मालिका आदींमध्ये वरील काव्यपंक्तींचा वापर मैत्री किंवा नाती तुटण्याच्या क्षणी केला गेल्याचे...

भारताला बदलणारे पर्यटन!

--प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार ‘केल्याने देशाटन, पंडीत मैत्री आणि सभेत संचार, मनुजा येतसे चातुर्य फार’ असे आपल्याकडे म्हटले जाते. यात तथ्य आहेच. पर्यटनाचे महत्व...

संगीत नाटककार विद्याधर गोखले

विद्याधर संभाजीराव गोखले यांचा आज स्मृतिदिन. विद्याधर गोखले हे मराठी पत्रकार व संगीत नाटककार होते. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी अमरावती येथे झाला....

वाणी ज्ञानेश्वरांची

हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परि कल्पितें कैचें आणिजे । तरि नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥ या गोष्टी कल्पनेनेच जाणता येतात; परंतु कल्पना...

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे वाटचाल

मुंबई आणि वसई-विरार महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना मांडत ती अमलात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यंदा दोन्ही महापालिकांच्या हद्दीत गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन...

कोकणी माणसा जागा हो..!

मुंबई महानगर, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा या परिसरात कोकणातील समाज हा नोकरी चाकरीच्या निमित्ताने स्थिरस्थावर झालेला आहे. गणपती उत्सव म्हटला की कोकणी माणूस अगदी...

वाणी ज्ञानेश्वरांची

मग समुद्रापैलीकडील देखे । स्वर्गींचा आलोचु आइके। मनोगत वोळखे। मुंगियेचें ॥ मग त्याला समुद्रापलीकडीलही वस्तू दिसतात, स्वर्गांतील मसलती समजतात व मुंगीच्याही मनातील भाव ओळखता येतात. पवनाचा...

स्वातंत्र्य सैनिक, घटनातज्ज्ञ नाथ पै

नाथ बापू पै हे स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि निष्णात घटनातज्ज्ञ होते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी वेंगुर्ले येथे झाला. तेथेच प्राथमिक शिक्षण झाले....

इंडिया विरुद्ध भारत!

भारतामध्ये सध्या राजकीय पक्षांनी आपल्या अपरिपक्वतेचे जे प्रदर्शन मांडले आहे ते पाहता ही मंडळी खरंच लोकशाही शासनप्रणालीसाठी पात्र आहेत का, अशी शंका विचारशील माणसाच्या...