Pitru Paksha 2020: श्राद्धात कावळे देतात ‘हे’ शुभ संकेत

Pitru Paksha 2020: श्राद्धात कावळे देतात ‘हे’ शुभ संकेत

Pitru Paksha 2020: श्राद्धात कावळे देतात 'हे' शुभ संकेत

श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवणाचा घास देऊन त्यांना प्रसन्न करणे. ज्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्यांना एका विशिष्ट दिवशी जेवण दिले जाते त्याला श्राद्ध म्हणतात. विशेष म्हणजे या काळात कावळ्यांना अधिक महत्त्व दिले जाते. श्राद्धाच्या दिवशी कावळे हे आपल्या पूर्वजांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे श्राद्धा पक्षात १५ दिवस त्यांना भोजन देखील दिले जाते.

श्राद्ध पक्षामध्ये आपले पूर्वज हे कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात. शास्त्रानुसार, कावळ्यांचे असे अनेक शुभ संकेत आहेत जे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष वेधतात. त्याप्रमाणे आज आपण श्राद्धात कावळे कशाप्रकारे शुभ संकेत ते पाहणार आहोत.

श्राद्ध पक्षातील कावळ्यांचे शुभ संकेत

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे.


हेही वाचा – ‘या’ व्यक्तींनी अजिबात खाऊ नये लसूण


First Published on: September 7, 2020 6:18 PM
Exit mobile version