सर्वोच्च न्यायालयातील शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या गटाच्या वकिलांचा युक्तिवाद; वाचा एका क्लिकवर

सर्वोच्च न्यायालयातील शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या गटाच्या वकिलांचा युक्तिवाद; वाचा एका क्लिकवर

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी २० जुलै रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच, दोन्ही बाजूने २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. शिवाय या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता १ ऑगस्टला कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सुनावणीवेळी शिंदे गटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी काय युक्तीवाद केला. तसेच, शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनीही नेमका युक्तिवाद केला हे थोडक्यात जाणून घेऊयात.

सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती, ज्यावर उद्धव ठाकरेंच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीच्या शेवटी शिवसेनेच्या वतीने पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्याची विनंती केली.

शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल काय म्हणाले?

वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या बाजूने युक्तिवाद करताना काय म्हटले?

ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने युक्तिवाद करताना काय म्हटले?

सरन्यायाधीश रमण्णा काय म्हणाले?

राज्यपालांच्या वतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता काय म्हणाले?

First Published on: July 20, 2022 1:47 PM
Exit mobile version