शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून कॉलेजमध्ये राष्ट्रगीत ‘कम्पलसरी’

शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून कॉलेजमध्ये राष्ट्रगीत ‘कम्पलसरी’

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

महाविकास आघाडी सरकारने आजच्या कॅबिनेटमध्ये राज्य सराकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करुन गुड न्यूज दिल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १९ फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत गायन सक्तीचे करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

 

First Published on: February 12, 2020 6:59 PM
Exit mobile version