दाक्षिणात्य सिनेमा ‘पुष्पा द राईज’ नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमात लाल चंदनाची तस्करी करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र भारतात या लाल चंदनाचा साठा फक्त काही दुर्मिळ ठिकाणीच आहे तसेच हे चंदन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तपात देखील झाला होता. नेमकं काय आहे या रक्त चंदनाचं महत्व जाणून घेऊयात..