नागरिकांनी सुचनेचे तंतोतंत पालन करावे – शरद पवार

नागरिकांनी सुचनेचे तंतोतंत पालन करावे – शरद पवार

यावेळी शरद पवार म्हणाले की, नागरिकांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच सहकार्य करावे. घरात थांबा आणि स्वच्छ राहा. आणि अधिक लोक जमू नाका तसेच दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवा. रिझर्व्ह बँकेने नवे निर्णय जाहीर केले आहे, याचे स्वागत आहे. रोग वाढतोय हे खरे आहे यावर घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकारने यावर प्रभावी पाऊल उचलली पाहिजे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळविण्याचे मार्ग थांबवू नका. कापूस पीक महत्त्वाचे आहे. परंतु करोनामुळे कापूस पीक संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे.

First Published on: March 27, 2020 12:10 PM
Exit mobile version