Chanakya Niti : मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी ‘हे’ नियम महत्वाचे

Chanakya Niti : मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी ‘हे’ नियम महत्वाचे

प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं की, त्यांची मुलं संस्कारी असावी. त्यांच्यातील गुणांनी त्यांनी आई-वडिलांचं तसेच कुळाचं नाव मोठ्ठ करावं. मुलं आई-वडिलांचा भविष्यातला आधार असतात. त्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासूनच योग्य संस्कार करण्याची जबाबदारीसुद्धा आई-वडिलांचीच असते. आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टींचा अवलंब पालकांनी केल्यास त्यांची मुलं एक चांगला माणूस बनण्यास पात्र ठरतील.

 


हेही वाचा :

Chanakya Niti : यशस्वी व्हायचंय? मग वापरा ‘ही’ चाणक्य निती

First Published on: February 22, 2024 1:50 PM
Exit mobile version