आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही

‘राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ याला राज्य सरकार जबाबदार असून याप्रकरणी आम्ही जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही’, अशी प्रतिक्रिया ओबीसीचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली आहे.

First Published on: May 30, 2021 12:51 PM
Exit mobile version