शिवभोजन थाळीचा जीआर आला, मुंबईला फक्त १९५० थाळ्या मिळणार

शिवभोजन थाळीचा जीआर आला, मुंबईला फक्त १९५० थाळ्या मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे १० रुपयात सकस जेवण देणार्‍या शिव भोजन थाळी योजनेचा शासन निर्णय आज काढण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात सध्या एकच थाळी केंद्र सुरु करण्यात येत आहे. या जीआरमध्ये जिल्हानिहाय किती थाळ्या देण्यात येतील? त्याची आकडेवारी दिलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरसाठी केवळ १९५० थाळ्यांची तरतूद करण्यात आलेली आहे.

 

 

 

First Published on: January 1, 2020 11:45 PM
Exit mobile version