भाजपने देशभरात खोट्या आश्वासनांचा बागुलबुवा बनवून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. तसेच मोदीला पर्याय काय? असा प्रश्न भाजपनेच जनमाणसात पेरलेला आहे. मात्र राहुल गांधी हे उत्तम पंतप्रधान होऊ शकतात. भाजपने त्यांना पप्पू म्हणून हिणवले मात्र राहुल गांधी तसे नाहीत. जर भाजपला तसे वाटत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी माय महानगरच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान दिली.
लाईव्ह पाहा –