26 जानेवारी रोजी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेला मोर्चा हिंसक झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या सगळ्यात ३०० हून जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले… यामध्ये आता पोलीस तपास सुरू आहे. पण नेमका या घटनेचा शेतकरी आंदोलनावर काय परिणाम होईल?
26 जानेवारी रोजी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेला मोर्चा हिंसक झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या सगळ्यात ३०० हून जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले… यामध्ये आता पोलीस तपास सुरू आहे. पण नेमका या घटनेचा शेतकरी आंदोलनावर काय परिणाम होईल?