राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडला. सरपंचपदाची निवडणुकही पार पडली आणि गावागावात गावकारभारी सरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. पण, असे एक गाव आहे. ज्याठिकाणी तब्बल ४० वर्ष निवडणुकच झाली नाही, असं कोणत गाव आहे? पाहुया.
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडला. सरपंचपदाची निवडणुकही पार पडली आणि गावागावात गावकारभारी सरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. पण, असे एक गाव आहे. ज्याठिकाणी तब्बल ४० वर्ष निवडणुकच झाली नाही, असं कोणत गाव आहे? पाहुया.