बंद रिसॉर्टमुळे मालक संकटात

पावसाळा म्हटला की पिकनिकचे प्लॅन होत असतात. मात्र यावेळी कोरोना संकटामुळे रिसॉर्ट पूर्ण ओस पडले असून, या रिसॉर्ट मालकांसमोर संकट उभे राहिले आहेत. विरार येथील क्षितीज रिसॉर्टचे मालक आणि नवापूर रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास मेहेर यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी सुशांत सावंतने.

First Published on: July 13, 2020 4:19 PM
Exit mobile version