कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकर्मे आणलेले कायदे हे अंबानी आणि अदानी यांच्या हिताचे आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकर्मे आणलेले कायदे हे अंबानी आणि अदानी यांच्या हिताचे आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.