गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात घोंघावत असणार्या वादळाचा फटका मासेमारी व्यवसायावर झाला आहे. परिणामी मुंबईकरांच्या ताटातले मासेही महाग झाले आहेत. याविषयी मुंबईकर आणि मासेविक्री करणार्या कोळीणींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात घोंघावत असणार्या वादळाचा फटका मासेमारी व्यवसायावर झाला आहे. परिणामी मुंबईकरांच्या ताटातले मासेही महाग झाले आहेत. याविषयी मुंबईकर आणि मासेविक्री करणार्या कोळीणींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.