प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत दहावीच्या परीक्षांच्या निकालासंदर्भात मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी दहावीच्या परीक्षांसंदर्भात सरकारने गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

First Published on: May 28, 2021 7:12 PM
Exit mobile version