आमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल

भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. या निर्णयानंतर शिवसेना आमदार आणि तत्कालीन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी माय महानगरशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कायद्याने लढाई लढावी लागेल असं म्हटलं

First Published on: January 28, 2022 10:16 PM
Exit mobile version