अंत्यसंस्काराला २० व्यक्तींची तर लग्न सोहळ्याकरता?

राज्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे मुंबई ‘अनलॉक’ झाली असली तरी देखील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याबाबतची नियमावली मुंबई महापालिकेने जाहीर केली असून या नियमावलीचे ट्विट देखील केले आहे. दरम्यान, नेमके काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार? जाणून घेऊया.

First Published on: June 7, 2021 4:43 PM
Exit mobile version