मविआ सरकारच्या काळात अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली इच्छा

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मांडला होता, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार? असं म्हणत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

First Published on: November 27, 2022 1:31 PM
Exit mobile version