आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या दगडफेक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. राज्यातील राजकारण इतक्या खाली कधी गेले नव्हते. जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यात आलाय, त्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यंत्रणेचा गैरफायदा घेतला जास्त असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

First Published on: October 19, 2022 4:02 PM
Exit mobile version