मुलुंड टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

रविवारी मुंबईकरांनी जनता कर्फ्यूला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. करोनाला प्रतिबंध करण्यासाठी मुंबईत ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाला आहे. असं असलं तरी मुंबईकरांनी सकाळपासूनच टोल नाक्यावरती प्रचंड गर्दी दिसली. ही दृश्य बघितल्यानंतर मुंबईत जमावबंदी आहे का? असाच प्रश्न पडतो. अखेर पोलिसांनी गर्दी टाळावी या एकाच कारणासाठी मुंबईतयायला परवानगी दिली. आता ही गर्दी मुंबईत आल्यामुळे करोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

First Published on: March 23, 2020 11:04 AM
Exit mobile version