कृषीमंत्री दादा भुसे विदर्भाच्या दौऱ्यावर

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.अमरावती जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी विदर्भाचा दौरा केला असून अमरावती जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी त्यांनी केली.

First Published on: July 25, 2021 12:40 PM
Exit mobile version