शेतकऱ्यांच्या मागण्या लावून धरल्यामुळे समितीतून वगळले – नवले

शेतकऱ्यांच्या मागण्या लावून धरल्यामुळे समितीतून वगळले – नवले

डॉ. अजित नवले यांना शेतकरी आंदोलनातील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी करणऱ्या समितीतून वगळण्यात आले आहे. अजित नवले हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत बाजू लावून धरतात यामुळे त्यांना वगळल्याची चर्चा आहे. परंतु मला वगळले तरी किसान लाँग मार्च झुकणार नाही असे अजित नवले म्हणा

First Published on: March 18, 2023 12:47 PM
Exit mobile version