उपमुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा समाचार

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना केंद्र सरकार ते प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. केवळ शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे काम भाजप करत आहेत.

First Published on: December 14, 2020 1:04 PM
Exit mobile version