हे सरकार सर्व जातीधर्माचं – अजित पवार

राज्यातील काही जिल्ह्यात आदिवासी अधिक असल्याने ओबीसी जागांवर परिणाम होतो. पालघर, नंदुरबार या ठिकाणी इतर वर्गाला जागा राहत नाही, तेथे अडचण होते. जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना दिलासा मिळाला, त्या निर्णयासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा केली. कॅबिनेटचे निर्णय सगळ्यांना पटतील असं नाही, पण सरकारने एकमताने निर्णय घेतला आहे. सर्व जातीधर्माचं हे सरकार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं.

First Published on: September 16, 2021 7:18 PM
Exit mobile version