वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीक केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात वाचळवीर वाढले आहेत. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.

First Published on: November 15, 2022 7:09 PM
Exit mobile version