गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास भाविकांची रिघ

दोन वर्षे कोरोना काळ असल्याने सर्व देवस्थान बंद असल्यामुळे भाविकांना दर्शन घेता येत नव्हते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकांना दर्शन घेता येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर आनंद व उत्साह दिसत आहे. हा कोरोना आता कधीही परत येऊ नये अशीच भावना भाविकांचे मनात दिसत होती. स्वामी समर्थ्यांच्या दर्शनसाठी भर पावसात लोकांच्या गर्दीत पहाटेच्या काकड आरती नंतर महानैवेद्य संपन्न झाला

First Published on: July 13, 2022 2:48 PM
Exit mobile version