कर्नाटक सरकारच्या मस्तवालपणाला रोखा नाहीतर.., दानवेंचा इशारा

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न अद्यापही सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील एकूण ८६५ गावांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून ५४ कोटींचा निधी जाहीर केला होता. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी हा निधी रोखणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र सरकारसह कर्नाटकच्या सरकारवर हल्लाबोल केला

First Published on: March 21, 2023 3:05 PM
Exit mobile version