राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडले. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नसून त्यांच्या दु:खावर फुंकरही मारलेली नाही, असं म्हणत दानवेंनी राज्य सरकारवर टीका केली
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडले. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नसून त्यांच्या दु:खावर फुंकरही मारलेली नाही, असं म्हणत दानवेंनी राज्य सरकारवर टीका केली