मुख्यमंत्र्यांविरोधातील हक्कभंगाचं काय झालं?,अंबादास दानवेंचा सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात मांडण्यात आलेल्या हक्कभंगाचं काय झालं? असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला.

First Published on: March 9, 2023 2:47 PM
Exit mobile version