राज्याचा अर्थसंकल्प काल, गुरुवारी विधिमंडळात शिंदे-फडणवीस सरकारकडून मांडण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या अर्थसंकल्पातून जनतेला भोपळाच मिळाला, असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
राज्याचा अर्थसंकल्प काल, गुरुवारी विधिमंडळात शिंदे-फडणवीस सरकारकडून मांडण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या अर्थसंकल्पातून जनतेला भोपळाच मिळाला, असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.