बौद्धच नाही तर सर्वच लोक चैत्यभूमीवर येतात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी आता बौद्धच नाहीत तर इतर समाजातील लोकही मोठ्या प्रमाणावर चैत्यभूमीवर येत असल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी सांगितले. महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवरील नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आलेले असताना त्यांनी माय महानगरशी बातचीत केली.

First Published on: December 5, 2019 4:18 PM
Exit mobile version