बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या अभिनयासह व्यक्तीगत आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. कोरोना काळात आमिरने सिनेसृष्टीला कायमचा राम राम करण्याच निर्णय घेतला होता मात्र पत्नी आणि मुलांमुळे हा निर्णय बदलल्याचं त्यांन म्हंटल आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.