२४ तासांत कृषीमंत्र्यांची हकालपट्टी करा, अमोल मिटकरींची मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. अर्थसंकल्पानंतर शेतकरी असमाधानी असल्याचं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केला. तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

First Published on: March 13, 2023 12:21 PM
Exit mobile version