अनिल गोटेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

मुंबईत पर्यटन विभागात २०१८-१९ मध्ये मुंबई फेस्टिव्हल नावाचा कार्यक्रम झाला. सदर कार्यक्रमाला कुठलीही शासकीय परवानगी नसताना तो पार पडला. यात ९० कोटींचा भ्रष्टाचार झाला. याबद्दल त्या विभागाचे तत्कालीन सचिव विजय गौतम यांनी चौकशीची मागणी केली. मटार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करु दिली नाही, असा आरोप अनिल गोटे यांनी केला.

First Published on: March 8, 2022 4:01 PM
Exit mobile version