महाराष्ट्रात वाढणाऱ्या अत्याचारांच्या घटनांकडे सरकार ठोस पाऊले उचलताना दिसत नाहीये. राज्यसरकारने याबाबत कठोर पाऊले उचलावी. राज्यातील वाढत्या अत्याचारांचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात वाढणाऱ्या अत्याचारांच्या घटनांकडे सरकार ठोस पाऊले उचलताना दिसत नाहीये. राज्यसरकारने याबाबत कठोर पाऊले उचलावी. राज्यातील वाढत्या अत्याचारांचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.