आशिष शेलार ठाकरे गटावर भडकले

मुंबईच्या विकासकामांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. याच मुद्द्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंच्या काळात घरभरणी झाली, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकासाची पायाभरणी होत आहे,’ असं म्हणत ठाकरेंना डिवचलं.

First Published on: January 19, 2023 2:08 PM
Exit mobile version