अशोक चव्हाण यांनी दिले कारवाईचे आश्वासन

पालघर जिल्ह्यात घडलेली मॉबलिंचिंगची घटना अतिशय निंदनीय व अमानुष आहे. या चीड आणणाऱ्या घटनेत साधूंसह तीन निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेला अन्य कोणतीही पार्श्वभूमी नाही. अफवेतून ही घटना घडली आहे. या घटनेतून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

First Published on: April 20, 2020 5:45 PM
Exit mobile version