पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सर्व देशवासीयांनी आपापल्या घरात खिडकीजवळ ९ मिनिटं दिवा, मेणबत्ती पेटवण्यास सांगितले आहे. अनेकांनी या निर्णयावर टीका केली आहे तर काहींनी यामगचे शास्त्रीय कारण देखील सांगितले आहे. त्याप्रमाणे प्रसिद्ध फलजोतिषी डॉ. जय मदान (Dr. Jai Madaan) यांनी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मीमांसा केली आहे.
टिप – व्हिडिओमधील मते हे डॉ. मदान यांची असून मायमहानगर त्या मतांशी सहमत असेलच असे नाही)